संस्थेची कारकीर्द
गुरुकुल स्थापनेपासून आज पर्यंत वेद अध्ययन करून बाहेर पडलेले सर्व विद्यार्थी उत्तमोत्तम दर्जाने कार्यरत आहेत.
- संहितापाठी ५० हून अधिक विद्यार्थी
- श्रौत परंपरेतील ६ विद्यार्थी
- शतपथ पूर्ण केलेले ६ विद्यार्थी
- घनपाठी २ विद्यार्थी
- वेद आणि संस्कृत विषयात संपूर्ण भारतात प्रथम- सुवर्ण पदकविजेते २ विद्यार्थी